कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी कधीतरी आठवण येतेच.
तो/ती आपापल्या आयुष्या पुढे गेलेले असतात.
वेळ सरत जातो. आयुष्य कुणासाठी कधीही थांबत नाही.
घर संसार, नवरा/बायको, मुलं, करीयर हे चक्र कुणाला चुकलंय!
आयुष्याच्या टप्प्यावर कधीतरी झालेली भेट.
तशी ती भेट खास नसतेच मुळी.
पण तो काळ खास असतो.
उम्मेदीचा, नव्या कोऱ्या तारुण्याचा, फ्रेश स्वप्नांचा...
त्यामुळे त्या काळातील सर्वच खास असतं.
ती मैत्रीण, तो मित्र, ते गावं, ती शाळा, ते कॉलेज...
तो रस्ता, पारिजात चे ते झाडं, तो गुलाब, लायब्ररी चा तो कोपरा...
ती कॅन्टीन, कटिंग चहा, तो पाऊस, ती गझल...
ती बिनधास्त सिगरेट, बाईक वरचा तो थरारक प्रवास, तो अबोला, तो दुरावा...
सर्वच खास!
त्याच्या लेदर ज्या जॅकेट चा खास असा गंध...
तिच्या नुसत्या ओढणीचा खास रोमांचक स्पर्श...
एकमेकांसोबत घालवलेले ती शेवटची खास कातरवेळ...
मधे बराच मोठा काळ, खूप वर्ष, कितीतरी पाऊस आणि बऱ्याच संध्याकाळी...
कधी गैरसमज, कधी मजबुरी तरं कधी इगो...
सुरवात कोण करणार,
समजून घेणारं का,
आपणच का...
तो का नाही...
ती का नाही...
....................
त्यामुळे मध्ये ही मोठी कोरी रेषा...!
दरम्यान खूप भेटलेत.
कामाच्या ठिकाणी,
वेगळ्या गावात,
नव्या जगात...
पण त्या साऱ्यांना...
' ती ' ची सर नाहीं
' त्या ' ची सर नाहीं
आणि मग अश्याच एखाद्या, लॉक डाऊन कातरवेळी... आठवण तरं येणारच....
(हे गाणं त्या आठवणीं साठी)
तो/ती आपापल्या आयुष्या पुढे गेलेले असतात.
वेळ सरत जातो. आयुष्य कुणासाठी कधीही थांबत नाही.
घर संसार, नवरा/बायको, मुलं, करीयर हे चक्र कुणाला चुकलंय!
आयुष्याच्या टप्प्यावर कधीतरी झालेली भेट.
तशी ती भेट खास नसतेच मुळी.
पण तो काळ खास असतो.
उम्मेदीचा, नव्या कोऱ्या तारुण्याचा, फ्रेश स्वप्नांचा...
त्यामुळे त्या काळातील सर्वच खास असतं.
ती मैत्रीण, तो मित्र, ते गावं, ती शाळा, ते कॉलेज...
तो रस्ता, पारिजात चे ते झाडं, तो गुलाब, लायब्ररी चा तो कोपरा...
ती कॅन्टीन, कटिंग चहा, तो पाऊस, ती गझल...
ती बिनधास्त सिगरेट, बाईक वरचा तो थरारक प्रवास, तो अबोला, तो दुरावा...
सर्वच खास!
त्याच्या लेदर ज्या जॅकेट चा खास असा गंध...
तिच्या नुसत्या ओढणीचा खास रोमांचक स्पर्श...
एकमेकांसोबत घालवलेले ती शेवटची खास कातरवेळ...
मधे बराच मोठा काळ, खूप वर्ष, कितीतरी पाऊस आणि बऱ्याच संध्याकाळी...
कधी गैरसमज, कधी मजबुरी तरं कधी इगो...
सुरवात कोण करणार,
समजून घेणारं का,
आपणच का...
तो का नाही...
ती का नाही...
....................
त्यामुळे मध्ये ही मोठी कोरी रेषा...!
दरम्यान खूप भेटलेत.
कामाच्या ठिकाणी,
वेगळ्या गावात,
नव्या जगात...
पण त्या साऱ्यांना...
' ती ' ची सर नाहीं
' त्या ' ची सर नाहीं
आणि मग अश्याच एखाद्या, लॉक डाऊन कातरवेळी... आठवण तरं येणारच....
(हे गाणं त्या आठवणीं साठी)
No comments:
Post a Comment